महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे जसे की जे शेतकरी आपल्या कर्जाची परतफेड रेगुलर पणे करत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये याप्रमाणे राज्य सरकार करून देण्यात येत होते .